Majhi Marathi

  • Marathi Quotes
  • Success Story
  • Today इतिहास

आपल्या जीवनातील खेळाचे महत्व

Khelache Mahatva

मानवाच्या उत्कर्षापासुनच क्रिडा त्याच्या जिवनाचा एक अमुल्य भाग बनला. शिकार करणे, पळण्याची शर्यत लावणे, झाडावर चढणे, पोहणे, नेम लावणे, हवेत पकडणे, उडया मारणे, इत्यादींमधून त्यांच्या खेळाडू वृत्तीचे दर्शन होते.

विविध क्रिडांमधून त्याचे मनोरंजन होते व ज्ञान मिळते.

क्रिडा कोण किती समर्थ याच्या जाणण्याचे साधन होते त्यामूळे प्रत्येकाची कूवत कळायची, त्यामुळे क्रिडा हे एक अत्यंत महत्वाचा भाग म्हणून मानवाच्या जिवनात अस्तित्वात होती.

खेळ खेळल्यामुळे लहान मुलांचा विकास चांगल्या प्रकारे होतो. त्यांच्यातील आंतरीक कौशल्याचा विकास होतो.

त्याच्या सर्व प्रकारच्या कौशल्यांच्या विकासामुळे त्यांचे स्वास्थ्य ठीक राहाते व त्याची वाढ झपाटयाने होते.

आपल्या जीवनातील खेळाचे महत्व – Importance of Sports in Marathi

Importance of Sports in Marathi

खेळ खेळण्याचे फायदे – Advantages of Playing Games

दररोज लहान मुल कोणता ना कोणता खेळ खेळतात त्यातुन त्यांची शारिरीक ऊर्जा खर्च होते त्यामुळे त्यांना अधिक उर्जेची गरज पडते परिणामी त्यांची वाढ चांगल्या प्रकारे होते.

खेळांमुळे सहकार्य भावना वाढते मुल आणखी चांगली सामाजिक होतात, एकमेकांसोबत आपले सामंजस्य स्थापीत करतात. खेळांमुळे निर्णय क्षमता विकसीत होते.

बुध्दीच्या सर्व कोशिकामध्ये उर्जा संचारली जाते. खेळांमुळे वर्चस्व व प्रभुत्व मिळविण्याची स्पर्धा लागते, प्रत्येक बाळ आपले सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतो.

मुलं स्वयंकेंद्रीत बनतात. ते आपले विश्व बनवतात ज्यामध्ये ते जगतात.

  • मुलांमध्ये स्पर्धात्मक गुणांचा विकास होतो.
  • आत्मियभाव निर्माण होण्यास मदत होते.
  • स्वभावात उत्साह वाढून उर्जावान वाटते.
  • शरीरात स्फूर्ती येते.
  • पालकांवर अवलंबून राहण्याची सवय कमी होते.
  • मुलांसाठी बाहेर खेळण्याचे उपाय.
  • मुलांना उत्साहीत करणे.
  • मुलांमध्ये सहकार्य भावना, नेतृत्व क्षमता आणि सामंज्यस्यता आणि स्पर्धात्मक प्रेरणा वाढविणे फार जरूरी आहे. त्यामूळे हे कौशल्य आत्मसात करता येते.
  • कौशल्यांना निखारणे.
  • आपल्या मुलात क्रिडा गुणांचा विकास करणे, त्यांचे शरीर व स्वास्थ्य उत्तम ठेवणे, अभ्यासात लक्ष केंद्रीत करणे त्यासाठी उत्साह निर्मीती करणे.

साहाजीकच मुलांना बाहेर खेळायला आवडते कारण बाहेरचे मोकळे वातावरण त्यांना अनुकूल असते, काही मुलं जास्त संवेदनशील असल्यामुळे ते आई वडीलांपासुन दूर जात नाहीत त्यामुळे त्यांना बाहेर खेळवणे एक चांगला उपाय होउ शकतो त्यांच्यात उत्साह निर्माण करण्याचा हा एक प्रयत्न यशस्वी होतो.

बाहेरील खेळ – Outdoor Games

  • प्राचीन काळापासुन पतंग उडवण्याचा खेळ भारतात खेळला जातो. मुलांना पतंग उडवणे फार आवडते, त्यामुळे बाहेर खेळल्या जाणारा हा एक चांगला खेळ आहे. मुलांसोबत राहून त्याचा उत्साह वाढवता येतो त्यांच्या चुका त्यांना सांगता येतात. त्यांना मार्गदर्शन करता येते. त्यांना बाहेर खेळण्यांस चांगले प्रोत्साहन देता येते. पतंग उडवल्याने दोन्ही हातांची चांगली कसरत होते. तसेच डोळे आणि निर्णय क्षमतेची वाढ होते.
  • मुलांना गार्डन मध्ये सकाळी चालणे व उडया मारणे, धावणे योग साधना करणे इत्यादी आरोग्यदायी क्रिडा प्रकार करवून घेता येतात. उंच व लांब उडया मारणे हा खेळ मुलांना फार आवडतो यामुळे त्याचे शरीर स्वस्थ राहाते व शरीराची चांगली कसरत होते.
  • सायकल चालविणे हा एक चांगला क्रिडाप्रकार आहे. मुलांमध्ये सायकल चालविण्याची विलक्षण आवड असते त्यांना सायकल चालविणे फार आवडते त्यांना योग्य मार्गदर्शन देवून सायकल चालविणे शिकवू शकतो. सायकल चालविण्यामुळे संपूर्ण शरीराची कसरत होते. निर्णय क्षमतेचा विकास होतो. मुलांसोबत राहिल्यास त्यांच्या अंगात समाजाशी एकरूप होण्याची क्षमता विकसीत होते.
  • लपाछपी, लंगडी, हात लावणी , नदी पर्वत, उतरण उडी, नेमबाजी , बॅडमिंटन , हॉलीबॉल , क्रिकेट , फुटबॉल , हे काही पारंपारीक व काही व्यावसायिक खेळ मुलांमध्ये खेळवल्यास त्यांच्या कौशल्याचा विकास होतो. त्यांच्यात समाजाशी एकरूप होण्याची भावना, सहकार्याची, नेतृत्व गुणाची भावना वाढते. त्यामुळे मुलांचा विकास चांगला होतो. तसेच योग्य कौशल्य जोपासल्यास मुले व्यावसायिक दृष्टया खेळाकडे बघू शकतात.

खेळाबाबत सुरक्षा – Game Safety

  • एक पालक म्हणून आपल्या पाल्यांना खेळांमध्ये मार्गदर्शन व योग्य उत्साह निर्माण करणे ही आपली जवाबदारी आहे. त्यांच्या सोबत खेळ खेळतांना मुलांच्या सुरक्षेची जवाबदारी ही अतिशय महत्वाची आहे. त्यामुळे मुलांसोबत राहाणे फार गरजेचे आहे.
  • खेळ खेळण्यासाठी त्यांना उचित मार्गदर्शन व सावधगिरी बाबत संपूर्ण कल्पना दयावी.
  • त्यांच्या चुकांचे निरीक्षण करावे. त्या ओळखुन त्याबाबत उचित सल्ला घ्यावा.
  • खेळांमधील बारीक सारीक गोष्टींची माहिती त्यांना दयावी.
  • त्यांना आवश्यक सर्व सुरक्षेच्या दृष्टीने उपयुक्त साधन सामग्री उपलब्ध करून दयावी.

एक पालक म्हणून आपली फार मोठी जवाबदारी आहे. ती आपण नियमीतपणे पाळली पाहीजे.

आपल्या पाल्यांना खेळांविषयी जागृत करून त्यांच्यात त्याप्रती रूची निर्माण करणे जरूरी आहे.

लहानपणापासून मुलांना खेळांविषयी आवड व उत्साह निर्माण करणे आवश्यक आहे.

आशा करतो या लेखामुळे आपल्याला खेळाविषयी प्रेरणा मिळेल,

तसेच आपल्याला हा लेख आवडला असेल तर या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका.

Vaibhav Bharambe

Vaibhav Bharambe

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील.Thank You And Keep Loving Us!

Related Posts

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकार कडून "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या योजनेची घोषणा करण्यात आली होती. लाडक्या बहीणींसाठी योजना तर आली,...

मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण योजना” – संपूर्ण माहिती

मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण योजना” – संपूर्ण माहिती

महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आरोग्य, पोषणात सुधारणा करण्याकरिता, त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, आणि गरीब महिलांना मदत म्हणून महाराष्ट्र सरकार तर्फे "मुख्यमंत्री माझी...

विटामीन्स आणि त्यांचे फायदे

विटामीन्स आणि त्यांचे फायदे

Vitamin List and Their Benefits रोजच्या दैनदिन जीवनात आपण आपल्या खाण्यापिण्या वरती बरच दुर्लक्ष आजकाल सर्व ठिकाणी आपण पाहतो कि...

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

  • Privacy Policy
  • Terms and Conditions

MARATHI18.com LOGO

शाळेचा वार्षिक क्रिडादिवस निबंध मराठी | School Sports Day Essay in Marathi

शाळेचा वार्षिक क्रिडादिवस निबंध मराठी – school sports day essay in marathi.

खेळ हा विद्यार्थी जीवनातील एक महत्त्वाचा व अविभाज्य भाग आहे. ‘आरोग्यम् धनसंपदा’ या म्हणीचे महत्त्व आपल्या सर्वांना माहित आहेत. निरोगी शरीरासाठी आपल्याला व्यायाम केले पाहिजे व खेळलेही पाहिजे. खेळांमुळे शिस्त , परिश्रम, संघभावना, नेतृत्व यांसारखे गुण वाढीस लागतात. सर्वच शाळा व महाविद्यालयांमध्ये वार्षिक क्रिडादिवसाचे आयोजन केले जाते. आमच्या शाळेतही दरवर्षी क्रिडादिवस साजरा होतो.

यावर्षी आमचा क्रिडादिवस २० डिसेंबर रोजी होता. शहरातील एका नामवंत खेळाडूस मुख्य पाहुणे म्हणून बोलवले होते. आम्हाला सकाळी सात वाजताच शाळेच्या मैदानावर येण्यास सांगितले होते. सर्वप्रथम खालच्या वर्गातील मुलांसाठी स्पर्धा घेण्यात आल्या. यात चमचा-लिंबू शर्यत, दोन मिनीटांत बुट व मोजे घालणे अशा स्पर्धा होत्या. त्यानंतर वरच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी धावण्याची शर्यत होती. यात १०० मीटर्स, ४०० मीटर्स व १०० मीटर्स अडथळयांची शर्यत या स्पर्धा होत्या. मी ४०० मीटर्स धावण्याच्या शर्यतीत भाग घेतला. या सर्व स्पर्धांमध्ये आमचे रेड हाऊस आघाडीवर होते. त्यानंतर स्लो-सायकलिंगची स्पर्धा झाली. वरच्या वर्गातील ५० विद्यार्थ्यांनी त्यात भाग घेतला होता. ९ व्या वर्गातील एका मुलाने ही स्पर्धा जिंकली. लांब उडी , उंच उडी , गोळा फेक यांसारख्या स्पर्धा ९वी व १०वी च्या विद्यार्थ्यांसाठी होत्या.

त्यानंतर सांघिक खेळांच्या स्पर्धा झाल्या. बास्केट बॉल , व्हॉलीबॉल व फुटबॉल या स्पर्धा होत्या. व्हॉलीबॉलची स्पर्धा रेड हाऊस व ग्रीन हाऊस यांच्यामध्ये होती. दोन्ही संघाचे खेळाडू सारखेच ताकदीचे असल्याने ही स्पर्धा खूपच चुरशीची झाली. याही स्पर्धेत रेड हाऊसच विजेते ठरले. बास्केट बॉल व फुटबॉलच्या स्पर्धाही खूप उत्कंठापूर्ण झाल्या. सर्वात शेवटी सर्व शिक्षक-शिक्षिकांची १०० मीटर्स धावण्याची शर्यत झाली. आम्ही या स्पर्धेची आतुरतेने वाट पहात होतो. आमच्या पी. टी. च्या शिक्षकांनी स्पर्धा जिंकली.

सर्व स्पर्धा संपल्यानंतर बक्षीस समारंभ होता. रेड हाऊसने सर्वोत्तम प्राविण्य चषक मिळवला. ग्रीन हाऊस दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांनी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी खेळांचे महत्त्व व त्यांनी मिळविलेली बक्षीसे याबद्दल सांगितले. त्यानंतर सर्वांना चॉकलेट्स वाटण्यात आली व समारंभ संपला. अतिशय उत्साह व आनंदात एक सकाळ घालवून आम्ही घरी परतलो.

  • शाळेचा पहिला दिवस निबंध मराठी
  • शाळा नसती तर मराठी निबंध
  • शाळा बंद झाल्या तर निबंध मराठी
  • शाळा आणि शिस्त मराठी निबंध
  • शालेय जीवनातील गमतीजमती
  • श्रमाचे महत्व निबंध मराठी
  • शस्त्रबंदी निबंध मराठी
  • शरदाचे चांदणे निबंध मराठी
  • शरद ऋतु मराठी निबंध
  • शब्द हरवले तर मराठी निबंध
  • वेळेचा सदुपयोग मराठी निबंध
  • वेरूळ अजिंठा लेणी निबंध मराठी
  • वृत्तपत्राचे महत्व मराठी निबंध

Leave a Reply Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

योगाचे महत्व निबंध मराठी, Essay On Yoga in Marathi

योगाचे महत्व निबंध मराठी, essay on yoga in Marathi: नमस्कार मित्रांनो, आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत योगाचे महत्व निबंध मराठी, essay on yoga in Marathi हा लेख. या योगाचे महत्व निबंध मराठी लेखात या विषयाची संपूर्ण माहिती देण्याचा माझा प्रयत्न असेल.

सर्व वर्गांतील विद्यार्थी मित्र मैत्रिणींना एकाच लेखात संपूर्ण माहिती देणे हाच आमचा एकमेव उद्देश आहे, जेणेकरून तुमचा सर्व वेळ वाया जाणार नाही. चला तर मग पाहूया योगाचे महत्व निबंध मराठी, essay on yoga in Marathi हा लेख.

या लेखातील महत्वाचे मुद्दे

योगाचे महत्व मराठी निबंध, Essay On Yoga in Marathi

योग ही एक प्राचीन कला आहे जी मन आणि शरीर यांना जोडते. हा एक व्यायाम आहे जो आपण आपल्या शरीरातील घटकांचे संतुलन साधतो. याव्यतिरिक्त, ते तुम्हाला ध्यान आणि आराम करण्यास मदत करते.

योगामुळे आपले शरीर आणि मन नियंत्रित होते. तणाव आणि चिंता दूर करण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. योग हळूहळू लोकप्रिय होत आहे आणि आता जगाच्या सर्व भागांमध्ये पसरत आहे. लोकांना सुसंवाद आणि शांततेत एकत्र आणा.

योगाचा इतिहास

योगाचा उगम भारतीय उपखंडात झाला. हे प्राचीन काळापासूनचे आहे आणि योगींनी त्याचा सराव केला होता. योग हा शब्द संस्कृत शब्दापासून आला आहे ज्याचा मूळ अर्थ एकता आणि शिस्त असा होतो.

प्राचीन काळी हे हिंदू, बौद्ध आणि जैन धर्माच्या अनुयायांनी पाळले होते. हळूहळू योग विकसित झाला. तेव्हापासून, जगभरातील लोक मनाला आराम देण्यासाठी आणि शरीर सुदृढ ठेवण्यासाठी योगाभ्यास करतात.

तसेच योगाच्या लोकप्रियतेनंतर भारत योगासाठी जगभर ओळखला जाऊ लागला. जगभरातील लोकांना योगाचे फायदे जाणवत आहेत. अनेक कार्यशाळा आयोजित केल्या जातात आणि आता तेथे व्यावसायिक योगी लोकांना ही प्राचीन प्रथा शिकवत आहेत जेणेकरून ते त्याबद्दल शिकू शकतील.

योगाचे फायदे

योगाचे अनेक फायदे आहेत. याचा नियमित सराव केल्याने तुम्हाला मनःशांती मिळेल. कारण ते आपल्या मनाचे आणि शरीराचे आजार दूर ठेवते. तसेच, जेव्हा आपण अनेक आसनांचा आणि आसनांचा सराव करतो तेव्हा ते आपले शरीर मजबूत करते आणि आपल्याला तंदुरुस्त आणि निरोगी वाटते.

याव्यतिरिक्त, योग मनाला तीक्ष्ण करण्यास आणि बुद्धिमत्ता सुधारण्यास मदत करते. योगाद्वारे आपण एकाग्रतेची उच्च पातळी प्राप्त करू शकतो आणि आपल्या भावना मजबूत ठेवण्यास देखील शिकू शकतो. हे आपल्याला निसर्गाशी पूर्वीसारखे जोडते आणि आपले सामाजिक कल्याण सुधारते.

तसेच, आपण नियमितपणे सराव केल्यास, आपण योगाद्वारे स्वयं-शिस्त आणि आत्म-जागरूकता विकसित करू शकता. हे नियमितपणे केल्याने तुम्हाला शक्ती मिळेल आणि निश्चिंत जीवन जगण्यास मदत होईल. तुमचे वय कितीही असो किंवा तुम्ही कोणत्या धर्माचे असाल, कोणीही योगाभ्यास करू शकतो.

योग ही मानवतेसाठी एक उत्तम देणगी आहे जी आपल्याला तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यास मदत करते. जेव्हा तुम्ही योगाभ्यास करता तेव्हा तुम्ही उच्च पातळीवरील सहिष्णुता देखील विकसित करता जी नकारात्मक विचारांना दूर ठेवण्यास मदत करते. तुम्हाला अधिक मानसिक स्पष्टता आणि चांगली समज मिळते.

थोडक्यात योगाचे अनेक फायदे आहेत. प्रत्येकाने आपले आरोग्य सुधारण्यासाठी आणि त्याचा लाभ घेण्यासाठी त्याचे पालन केले पाहिजे.

आज आपण काय वाचले

तर मित्रांनो वरील लेखात आपण योगाचे महत्व निबंध मराठी, essay on yoga in Marathi हि माहिती पाहिली. मला खात्री आहे कि मी योगाचे महत्व निबंध मराठी माहिती या विषयावरील सर्व माहिती वरील लेखात मिळाली असेल.

तुम्हाला हा लेख कसा वाटला, आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून आमच्या योगाचे महत्व निबंध मराठी माहिती लेखात काही चूक असेल तर आम्ही ती लवकरात लवकर दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू शकू किंवा वरील लेखात तुमची अधिक माहिती समाविष्ट करण्याचा प्रयत्न करू.

जाता जाता मित्रांनो, जर तुम्हाला या लेखातून योगाचे महत्व निबंध मराठी, essay on yoga in Marathi या विषयावर संपूर्ण माहिती मिळाली असेल. जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर तुम्ही हा लेख तुमच्या फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्सॲप या सोशल मीडियावर नक्कीच शेअर करा.

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

मराठी खबर – ताज्या बातम्यांचा अचूक वेध घेणारं मराठी संकेतस्थळ

वेळेचे महत्व मराठी निबंध । Importance of Time Essay in Marathi 

मराठी खबर | ऑगस्ट 13, 2023 जुलै 5, 2023 | शिक्षण

वेळ हि एक फार महत्त्वाची गोष्ट आहे. एकदा गेलेली वेळ परत येत नाही. यासाठी वेळेचा सदुपयोग केला पाहिजे. म्ह्णूनच या लेखात वेळेचे महत्त्व यावर मराठी निबंध (Importance of Time Essay in Marathi) लिहिला आहे. पहिली ते दहावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हा लेख खूप उपयोगी पडू शकतो. १० ओळी, ३००, ५०० आणि १००० शब्दांमध्ये वेळेचे महत्त्व मराठी निबंध (Veleche Mahatva Essay in Marathi) लिहिलेला आहे. 

दहा ओळींमध्ये वेळेचे महत्व मराठी निबंध (Essay on Importance of Time in Marathi in 10 lines)

१. वेळ ही आपल्याला मिळालेली अमूल्य देणगी आहे, म्हणून वेळ कधीच वाया जाऊ देऊ नये.

२. प्रत्येकाने आपल्या वेळेची आणि इतरांच्या वेळेचीही कदर केली पाहिजे.

३. कुठल्याही कामात दिरंगाई केल्याने बराच वेळ वाया जाऊ शकतो.

४. वेळेचा जास्तीत जास्त फायदा मिळवण्यासाठी वेळेचे योग्य व्यवस्थापन महत्त्वाचे आहे.

५. वेळ कोणासाठीही न थांबणारी आहे. एकदा गेली की परत येत नाही.

६. प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात यशस्वी होण्यासाठी वेळेची कदर करणे आवश्यक आहे.

७. जीवनात यशस्वी होण्यासाठी वेळेनुसार कामाचे टाईमटेबल करणे हे एक महत्त्वाचे कौशल्य आहे.

८. प्रत्येक मिनिट आणि प्रत्येक सेकंदाचा सर्वोत्तम वापर केला पाहिजे.

९. लहान मुलांसाठी सुद्धा त्यांच्या लहान वयातील वेळ खूप मौल्यवान असतो.

१०. वेळेची कदर केल्यास वेळ प्रत्येकालाच त्यांना जे हवे ते मिळवण्यासाठी  मदत करते.

आणखी वाचा : झाडांचे महत्त्व मराठी निबंध

तीनशे शब्दांमध्ये वेळेचे महत्व मराठी निबंध (Importance of Time Essay in Marathi in 300 Words)

मित्रांनो हल्ली आपण सर्व जणांच्या तोंडात पैसा मौल्यवान आहे असे सर्रास ऐकतो, मात्र वेळही आपल्यासाठी पैशाइतकाच मौल्यवान आहे. “टाईम इज मनी” असे बर्‍याचदा म्हटले जाते आणि आपल्या वैयक्तिक तसेच व्यावसायिक जीवनात हे तंतोतंत लागू पडते. वेळेच्या मूल्याला कधीही कमी लेखले जाऊ शकत नाही, आणि आपल्याजवळ असलेल्या प्रत्येक मिनिटाचा पुरेपूर उपयोग करणे किती महत्वाचे आहे हे आपण सर्वजण जाणतोच.

वेळ अशी गोष्ट आहे जी एकदा निघून गेल्यावर तीच वेळ कधीही परत मिळवता येऊच शकत नाही. एकदा निघून गेलेली वेळ आपण कधीच परत मिळवू शकत नाही आणि म्हणूनच आपण त्याचा कसा उपयोग करावा हे लक्षात घेणे सुद्धा खूप महत्वाचे आहे. आयुष्यात आपल्याला मिळालेला प्रत्येक क्षण म्हणजे काहीतरी करून दाखवण्याची, आपल्या जीवनात सुधारणा करण्याची अथवा त्या वेळेचा सदुपयोग करून इतरांना मदत करण्याची ती एक नामी संधी असते.

आपल्याला मिळालेल्या वेळेचे महत्व वाढवण्याची गुरुकिल्ली म्हणजेच त्या वेळेचे प्रभावीपणे व्यवस्थापन करणे होय. याचा अर्थ म्हणजे दिवसभर ठरवलेल्या विशिष्ट कामांना  लक्ष पुरवण्यासाठी आणि टाईमपास करणाऱ्या कामांवर आपण आपला वेळ वाया घालवत तर नाही ना, याची खात्री करण्यासाठी दिवसाच्या विशिष्ट वेळा ठरवणे होय. प्रत्येक वेळेचे आगाऊ नियोजन करणे आणि त्या वेळेचे ध्येय निश्चित करणे हे आपल्याला आपल्या वेळेचा पुरेपूर उपयोग करण्यास मदत करू शकते.

आणखी वाचा : स्वच्छतेचे महत्व मराठी निबंध

आपल्या वेळेचा पुरेपूर उपयोग करण्याचा आणखी एक उत्तम मार्ग म्हणजे सध्याच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे. आपल्याकडे असलेल्या वेळेची जाणीव ठेवण्याचा आणि त्याचा पुरेपूर उपयोग करण्याचा आपण नेहमी प्रयत्न केला पाहिजे. याचा अर्थ जीवनातील साध्या-साध्या सुखांचा आनंद घेण्यासाठी वेळ काढणे, जसे की कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवणे किंवा आराम करण्यासाठी सुद्धा काही वेळ काढणे.

वेळेचे ही अशी अमूल्य गोष्ट आहे जी कोणाचेही भविष्य क्षणात बदलू शकते. जो वेळेचे महत्व जाणतो, वेळ त्याला नेहमीच शरण जाते. आपल्याकडे असलेला वेळ लक्षात घेऊन त्यातील प्रत्येक क्षणाचा पुरेपूर उपयोग करून घेतला पाहिजे. वेळेचे योग्य टाईमटेबल बनवून आणि सध्याच्या क्षणाचा पुरेपूर वापर करून आपण वेळेची कार्यक्षमता नक्कीच वाढवू शकू.

आणखी वाचा : स्वातंत्र्यदिन मराठी निबंध

पाचशे शब्दांमध्ये वेळेचे महत्व मराठी निबंध (Veleche Mahatva Essay in Marathi in 500 Words)

वेळ म्हणजे संधीची खाण

माणसा तू तिचे महत्व जाण

वेळ म्हणजे आपल्याकडे उपलब्ध असलेल्या सर्वात मौल्यवान रत्नांपैकी एक  म्हटले तरी चालेल . खरं तर, वेळ पैशापेक्षा अधिक मौल्यवान आहे. वेळेची खासियत म्हणजे वेळ ही अशी संपत्ती आहे जी एकदा गेली की पुन्हा मिळवता येत नाही, आणि इतर संपत्तीप्रमाणे ती पैशाने विकतही घेतली जाऊ शकत नाही. पैसा कमावता येतो आणि गमावलाही जाऊ शकतो, परंतु आपण वेळेसाठी कितीही पैसा खर्च केला तरीही एकदा गेलेली वेळ परत मिळवता येत नाही. त्यामुळे वेळेचे मूल्य कसे जाणावे आणि वेळेचा हुशारीने वापर कसा करावा याचे गणित आपल्याला जमले पाहिजे.

वेळेचे मूल्य काय आहे? असे कोणी विचारले तर आपल्याला पटकन सांगता येत नाही. वेळ मौल्यवान आहे कारण त्याचा वापर मर्यादित आहे. आपल्या सर्वांना मिळणारे दिवसातील २४ तास सारखेच असतात, परंतु त्या वेळेत आपण काय करतो हे आपल्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणते. वास्तविक बघता वेळ खूप महागही आहे आणि मिळालेल्या प्रत्येक क्षणाचा पुरेपूर उपयोग झाला पाहिजे. प्रत्येकाकडे समान वेळ असुनही मोजकेच लोक यशस्वी होतात. कारण हे लोक वेळेचा इतरांपेक्षा अधिक प्रभावीपणे वापर करतात.

वेळेचा पैश्यांप्रमाणेच अक्कलहुषारीने वापर करता यायला हवा. जेव्हा वेळ येते तेव्हा सोबत पैसा आणि संधी घेऊन येते ही म्हण प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवी. जेव्हा आपण आपला वेळ कार्यक्षमतेने आणि उत्पादनक्षमतेने वापरतो तेव्हा आपण आपल्या भविष्यासाठी जणू गुंतवणूकच करत असतो. आपण स्वतःमध्ये आणि आपल्या उद्दिष्टांमध्ये जितका जास्त वेळ गुंतवू तितके जास्त फायदे आपल्याला मिळतील.

आणखी वाचा : माझा आवडता ऋतू (पावसाळा) मराठी निबंध

वेळ म्हणजे प्रत्येकाला काहीतरी नवीन करण्याची निसर्गाने दिलेली संधीच असते. आणि त्या संधीचा पुरेपूर उपयोग करण्यासाठी आपल्याकडे असलेल्या वेळेची आपण नेहमी कदर केली पाहिजे अन्यथा वेळ आपल्याला कधी भरकटवत घेऊन जाईल हे आपल्यालाही समजणार नाही. आपण उपलब्ध वेळेचे योग्य मोल केले तर आपण आपले ध्येय साध्य करण्यात, वाया जाणाऱ्या वेळेला आळा घालण्यात आणि प्रत्येक क्षणाचा पुरेपूर उपयोग करण्यात नक्कीच यशस्वी होऊ.

आपल्याला आपल्या निर्धारित कार्यांना प्राधान्य देण्यास आणि महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यास वेळेचे यथायोग्य नियोजन नेहमीच मदत करत असते. जसे आपण आपल्याकडील पैश्यांची, नात्यांची, किंवा अगदी निर्जीव वस्तू जसे गाड्या-घोड्यांची इतकी काळजी घेऊ शकतो तर वाया जाणाऱ्या वेळेची आपल्याला का चिंता सतावू नये. 

एक यशस्वी आणि अर्थपूर्ण जीवन जगण्याची सर्वात पहिली पायरी म्हणजेच वेळेचे यथायोग्य नियोजन करून प्रत्येक गोष्ट वेळेतच पूर्ण करणे होय. आणि या सगळ्यासाठी तुमच्याकडे काहीतरी जीवनाचे ठाम उद्दिष्ट असणेही गरजेचे आहे. तुम्ही तुमचा वेळ कसा आणि कोणत्या गोष्टीसाठी घालवता यावरून तुमचा तुमच्या जीवनातील यशस्वीततेचा आलेख कसा आहे याची प्रचिती येत असते.

आपल्याला मिळालेला वेळ कसा घालवायचा हे ज्याचे त्याने ठरवणे यथायोग्य ठरते कारण यावरच तुमचं भविष्य ठरत असतं. तुम्हाला तुमच्या वेळेचा पुरेपूर उपयोग करायचा असेल, तर लक्ष विचलित न होऊ देता हातातील कामावर लक्ष केंद्रित करणे आणि दिलेला वेळ त्याच कामावर खर्च करणे खूप महत्त्वाचे आहे. 

असे असूनही वेळेचा सदुपयोग म्हणजे दिवसाचे चोवीस घंटे नुसतं कार्यरत राहणे असंही होत नाही, शेवटी, विश्रांती घेणे आणि स्वतःला आराम करण्यासाठी वेळ देणे हे सुद्धा तेव्हढेच महत्वाचे आहे. शरीराला विसावा किंवा ब्रेक देण्यासाठी सुद्धा वेळ राखून ठेवणे उत्पादकता वाढवण्यास मदत करू शकते, आणि तुम्हाला रिलॅक्स आणि ध्येयावर रीफोकस करण्यासाठी मदतशीर ठरते.

आपण संपूर्ण निबंधात पाहिल्याप्रमाणे वेळ हा आपल्यासाठी उपलब्ध असलेल्या सर्वात मौल्यवान संसाधनांपैकी एक आहे, आणि आपल्याजवळ असलेल्या वेळेला व्यवस्थित पणे मॅनेज करणे आणि त्याचा पुरेपूर वापर करून घेणे आजच्या धावपळीच्या युगात तरी खूपच गरजेचे झालेले आहे. म्हणून मित्रांनो आयुष्यात मिळालेला एकही क्षण वाया घालवू नका, त्याला आपल्या ध्येयावर लावा तसेच आपले आवड-निवड, छंद जोपासून आणि स्वतःच्या शरीराला वेळ देऊन तो वेळ नेहमी सत्कारणी लावा.

आणखी वाचा : माझी आई मराठी निबंध

एक हजार शब्दांमध्ये वेळेचे महत्व मराठी निबंध (Essay on Importance of Time in Marathi in 1000 Words)

वेळ ही खूप मौल्यवान संपत्ती आहे. आपल्याजवळ असलेले हे सर्वात मौल्यवान संसाधन किंवा धन म्हणजे वेळ. पण, आपण आपल्याला मिळालेला प्रत्येक क्षण फक्त आपल्या फायद्यासाठी अर्थातच आपल्या विधायक कामांसाठी वापरू लागलो तर वेळ आपल्यासाठी आपण म्हणू तसे नक्कीच राबेल. मात्र आपण वेळेचा दुरुपयोग केला किंवा वेळ वाया घातली तर मग मात्र वेळ आपली नक्कीच परीक्षा घेईल.

आपण कधीही अशा गोष्टींवर वेळ वाया घालू नये ज्या उत्पादक नाहीत आणि ज्यामुळे आपल्याला भविष्यासाठी कुठलाही फायदा होणार नाही कारण वेळेचा अपव्यय करण्यामुळे आपल्या हातून अतिशय मौल्यवान किंबहुना महाग असलेली वेळ वाळू सारखी सुटून जात असते. वेळ आपल्याला सर्जनशील बनवते आणि तिचा संपूर्ण सदुपयोग केल्यास आपल्यासारखेच काम करणाऱ्या इतर लोकांपेक्षा आपल्याला अधिक यश प्रदान करते. जीवनात यशस्वी कसे व्हायचे हे एक वेळेस समजले नाही तरी चालेल पण वेळेचा सदुपयोग कसा करायचा हे जर तुम्हाला कळाले तर तुम्ही जीवनात आपोआपच यशस्वी व्हाल, तुम्ही ज्या अनुत्पादक गोष्टींवर वेळ खर्च करता तोच वेळ एखाद्या उत्पादक गोष्टींवर खर्च केल्यास इतरांच्या पुढे तुम्ही कधी निघून जाल हे तुम्हालाही कळणार नाही.

पूर्वी आपल्या सर्वांना नेहमी सांगितले जायचे की जीवनात वेळ हा एक महत्त्वाचा घटक आहे. हे सर्वांनी इतक्या वेळा सांगून सांगून आपल्या अगदी तोंडपाठ झाले होते त्यामुळे कोणीही मन लावून त्याकडे लक्ष देत नसेल. मात्र आजकाल, जसजसे अभ्यासाचे ओझे वाढत गेले, धावपळ वाढत गेली, ट्युशनचा वेळ, शाळेचा वेळ, घरी जाऊन अभ्यास करण्यासाठीचा वेळ या सर्व गोष्टींना वेळ देण्यात जेव्हा दमछाक होऊ लागली तेव्हा मात्र वेळेचे महत्त्व खऱ्या अर्थाने समजू लागले.

आणखी वाचा : राष्ट्रीय एकात्मता मराठी निबंध

वेळेचे याचा योग्य पद्धतीने नियोजन करणे म्हणजे दिवसाचे 24 तास फक्त आणि फक्त कार्यरतच असणे असे होत नाही. नमस्कार गोष्टींवर खर्च होणारा वेळ सकारात्मक कामांना लावला तरीदेखील प्रगतीच्या वाटेवरची तुमची गाडी विनाअडथळा अगदीच वेगात जाईल.

अनेक विद्यार्थी, माझे वर्गमित्र, सवंगडी नेहमी कारण देतात की, आम्हाला अभ्यासासाठी वेळच पुरत नाही. ही  तीच लोक आहेत जी तासंतास मोबाईल मध्ये रिल्स बघण्यात किंवा मित्रांबरोबर गप्पा मारण्यात दंग असतात. हा वाया जाणारा वेळ अभ्यासावर खर्च केल्यास चांगले मार्क मिळवण्यासाठी अन्य कोणतीही गोष्ट करण्याची आवश्यकता भासणार नाही.

आपण एक गोष्ट नेहमी ऐकतो की तुम्ही तुमच्या वेळेचा वापर स्वतःसाठी केला नाही तर दुसरा कोणीतरी तो त्याच्यासाठी करून घेईल. आणि हे अगदीच खरे आहे, तुम्ही तुमच्या स्वतःसाठी वेळ दिला नाही तर दुसरा नक्कीच त्याच्या कामासाठी तुमचा वापर करून घेतल्याशिवाय राहणार नाही. जीवनात यशस्वी होण्यासाठी कुठलेही रॉकेट सायन्स नाही केवळ वेळेचा योग्य प्रकारे वापर करून देखील तुम्ही एक असामान्य व्यक्ती होऊ शकता. ज्यासाठी जास्त प्रयत्न किंवा विचार करण्याची सुद्धा आवश्यकता नाही. वेळेचा योग्य वापर करत असताना मध्येच दुसऱ्या कामासाठी वेळ देणेदेखील तुमची कार्यक्षमता कमी करत असते, कदाचित तुम्ही संपूर्ण मन लावून अभ्यास करत असाल किंवा दुसऱ्या दिवशी जमा करायचा प्रोजेक्ट तयार करत असाल आणि मग तेच तुम्हाला कोणी हाक मारली आणि तुम्ही हातातील काम सोडून त्या महत्त्वाच्या नसलेल्या गोष्टीसाठी वेळ देत बसलात तर तुमचा अभ्यास कधीही व्यवस्थित होऊ शकत नाही आणि दुसऱ्यादिवशी सरांकडे जमा करावयाचा प्रोजेक्टही वेळेवर पूर्ण होऊ शकत नाही. कोणत्याही परिस्थितीत, उत्पादनक्षम आणि कार्यक्षम होण्यासाठी किती परिश्रम आणि मेहनत घ्यावी लागते हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. म्हणूनच बर्याच लोकांचा असा विश्वास आहे की त्यांनी अकार्यक्षम कामांवर आपला वेळ वाया घालवू नये

वेळेची किंमत फक्त पैशात मोजता येत नसते. वेळेचा सदुपयोग करून जीवनाच्या गुणवत्तेबद्दल आणि कामाच्या गुणवत्तेबद्दल झालेली तुमची प्रगती म्हणजेच वेळेच्या मूल्याची खरी पावती. मग ती प्रगती शालेय असू की वैयक्तिक दैनंदिन जीवनातील.

आणखी वाचा : माझी शाळा मराठी निबंध 

वेळेचे विविध कामांसाठी वाटप करणे केवळ इतक्यावरच वेळेचे नियोजन थांबवून चालत नाही, कारण आपण एखाद्या कामासाठी किती वेळ देत आहोत आणि त्यापासून मिळणारी उत्पादकता खरंच तेवढ्या वेळे इतक्या मूल्याची आहे का? हे तपासणे देखील तेवढेच महत्त्वाचे ठरते. दिलेला वेळ आणि त्यातून मिळणारी उत्पादकता याची योग्य सांगत बसली की यशस्वी तिच्या दृष्टीने आपली वाटचाल सुरू झाली म्हणून समजा. मात्र हे सगळे करताना माणसाने फार महत्त्वाकांक्षी सुद्धा असू नये, कारण एका क्षमतेनंतर माणसाची कार्यक्षमता नेहमीच ढासळत असते. त्यामुळे आरामासाठी सुद्धा वेळ राखून ठेवणे वेळेच्या योग्य नियोजनाचेच लक्षण आहे. अनेक लोक प्रमाणापेक्षा जास्त मेहनत करतात, गरजेपेक्षा जास्त वेळ ते कार्यरत राहतात मात्र असे करताना ते स्वतः कधी भरकटत जातात हे त्यांनाही कळत नाही. आणि ठरवलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ त्यांना त्या कामाला लागला की ते ‘वेळेचे नियोजन करणे’ काही खास चांगले नाही असा दोष देत बसतात.

या सर्वाचा सार म्हणजे वेळेचे नियोजन करणे म्हणजे शाळेतल्या वेळापत्रकाप्रमाणे विविध गोष्टींना वेळ वाटून देणे असा होत नाही तर खर्च केलेला वेळ आणि त्यातून मिळणारी उत्पादकता असा आहे.

वेळेचे नियोजन करणे हा आता जागतिक पातळीवरचा विषय बनलेला आहे, एमबीए सारख्या अभ्यासक्रमात तर टाईम मॅनेजमेंट नावाचा एक खास विषयच शिकवला जातो.

आणखी वाचा : माझी सहल मराठी निबंध

वेळचे व्यवस्थापन करताना वेळ वाचवणे म्हणजे इतर संसाधनांचा बेसुमार वापर करणे असाही होत नाही. कारण एकीकडे तुम्ही वेळ वाचवून त्यापेक्षाही अधिक पटीने इतर संसाधनांचा अपव्यय करत असाल, तर तुमच्या नियोजनाला नियोजन म्हणता येणार नाही.

वर्गात नेहमी दोन प्रकारचे विद्यार्थी असतात. एक म्हणजे ते जे सांगितलेली कामे वेळच्यावेळी पूर्ण करतात, अन दुसरे म्हणजे ते जे नेहमीच वेळ पुरत नाही असा बहाणा देत असतात. दोन्ही प्रकारातील विद्यार्थ्यांना सारखाच वेळ मिळत असूनही दोन टोकाच्या भूमिका असणे मागचे मुख्य कारण म्हणजे दुसऱ्या प्रकारच्या विद्यार्थ्यांमध्ये असणारा वेळ व्यवस्थापनाच्या कौशल्याचा अभाव होय.

वेळ व्यवस्थापनाचे उत्तम कौशल्य तुम्ही ट्राफिक हवालदाराकडूनही शिकू शकता. कोणता रस्ता किती वेळ चालू ठेवायचा तर कुणाला किती वेळ थांबून धरायचे, जेणेकरून वाहनांच्या लांब रांगाही लागणार नाहीत आणि सर्वांना जायला जागाही मिळेल याचा ट्राफिक हवालदाराला पूर्णपणे अभ्यास झालेला असतो.

वेळ व्यवस्थापनातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे केवळ वेळ व्यवस्थापनाबद्दल मोठ्या मोठ्या गप्पा न मारता किंवा वेळ व्यवस्थापनाला कागदावरच न रंगवता त्याला आपल्या दैनंदिन जीवनात अमलात आणणे हा आहे. अन्यथा कितीही वेळ व्यवस्थापनावर भाषणे केली, एकमेकांना सल्ले दिले किंवा अगदी  कागदोपत्री टाईमटेबल बनवून जरी ठेवले तरीही आपण मागेच राहणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे, आणि ती कधीही मिटणार नाही…!

आणखी वाचा : राजमाता जिजाऊ मराठी निबंध

मित्रांनो आजच्या भागातील १० ओळी, ३००, ५०० आणि १००० शब्दांमधील वेळेचे महत्त्व निबंध (Importance of Time Essay in 10 lines, 300, 500 and 1000 words) या विषयावर असणारा हा लेख तुम्हाला कसा वाटला, हे आम्हाला न विसरता कमेंट सेक्शन मध्ये कळवा, तसेच आपल्या अनेक विद्यार्थी मित्र आणि शिक्षकांना शेअर देखील करा.

१ ते १०० अंक आणि त्यांचे मराठी उच्चार | 1 to 100 Numbers in Marathi

शब्दसमूहाबद्दल एक शब्द | shabdsamuha badal ek shabd, leave a comment उत्तर रद्द करा..

पुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.

  • Choose your language
  • धर्म संग्रह
  • महाराष्ट्र माझा

मराठी ज्योतिष

  • ग्रह-नक्षत्रे
  • पत्रिका जुळवणी
  • वास्तुशास्त्र
  • दैनिक राशीफल
  • साप्ताहिक राशीफल
  • जन्मदिवस आणि ज्योतिष
  • लव्ह स्टेशन
  • मराठी साहित्य
  • मराठी कविता

अयोध्या‍ विशेष

  • ज्योतिष 2021
  • मराठी निबंध
  • 104 शेयरà¥�स

संबंधित माहिती

  • बाल विवाह : कारणे, दुष्परिणाम आणि प्रतिबंध करण्यासाठी उपाय
  • संत ज्ञानेश्वर म्हणजे महाराष्ट्राचे अनमोल रत्न
  • दिवाळी निबंध Diwali Essay
  • दसरा मराठी निबंध Marathi essay on Dasara
  • Navratra Essay in Marathi : नवरात्र माहिती निबंध, नवरात्र काय आहे ?जाणून घ्या

Essay in Marathi : विज्ञानाचे महत्त्व : विज्ञानाचे मानवासाठी काय महत्त्व आहे जाणून घेऊ या

essay on importance of playing in marathi

  • वेबदुनिया वर वाचा :
  • मराठी बातम्या

पुस्तकात अकबराचा उल्लेख असल्यास ते जाळून टाकू, भाजपचे शिक्षणमंत्री म्हणाले

पुस्तकात अकबराचा उल्लेख असल्यास ते जाळून टाकू, भाजपचे शिक्षणमंत्री म्हणाले

गणेशोत्सव : आरती म्हणजे काय? आरत्यांबद्दल या गोष्टी माहितीयेत?

गणेशोत्सव : आरती म्हणजे काय? आरत्यांबद्दल या गोष्टी माहितीयेत?

Lord Ganesha बुद्धीदाता देव आहेस तूच जगाचा

Lord Ganesha बुद्धीदाता देव आहेस तूच जगाचा

साप्ताहिक राशीफल 02 सप्टेंबर ते 08 सप्टेंबर 2024

साप्ताहिक राशीफल  02 सप्टेंबर ते 08 सप्टेंबर 2024

Silver Benefits: चांदी धारण केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या काही महत्त्वाच्या गोष्टी

Silver Benefits: चांदी धारण केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या काही महत्त्वाच्या गोष्टी

अधिक व्हिडिओ पहा

essay on importance of playing in marathi

पोटाची चरबी कमी करण्यासाठी कुंभकासनचा सराव करा

पोटाची चरबी कमी करण्यासाठी कुंभकासनचा सराव करा

खराब कोलेस्टेरॉल मुळापासून दूर करेल! हे जूस जाणून घ्या 5 मोठे फायदे

खराब कोलेस्टेरॉल मुळापासून दूर करेल! हे जूस जाणून घ्या 5 मोठे फायदे

पंचतंत्र कहाणी : हुशार करकोचा आणि लबाड कोल्हा

पंचतंत्र कहाणी : हुशार करकोचा आणि लबाड कोल्हा

शतकानंतर आज पाहिली

शतकानंतर आज पाहिली

Open Marriage म्हणजे काय आहे?

Open Marriage म्हणजे काय आहे?

  • मराठी सिनेमा
  • क्रीडा वृत्त
  • शेड्‍यूल/परिणाम
  • आमच्याबद्दल
  • जाहिरात द्या
  • आमच्याशी संपर्क साधा
  • प्रायव्हेसी पॉलिसी

Copyright 2024, Webdunia.com

essay on importance of playing in marathi

‘मतदान केंद्रावर दोन तास’ मराठी निबंध Essay on Importance of Voting in Marathi

मतदान केंद्रावर दोन तास मराठी निबंध Essay on Importance of Voting in Marathi: लोकशाहीनुसार भारतात दर पाच वर्षांनी सार्वत्रिक निवडणुका घेतल्या जातात. अठरा वर्ष झालेली प्रत्येक भारतीयाला मतदानाचा हक्क आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात भारतात सार्वत्रिक निवडणुका झाल्या. कॉंग्रेस, भारतीय जनता पार्टी, बहुजन समाज पार्टी इत्यादी पक्षांनी सभा, मिरवणुका, पोस्टर इत्यादी माध्यमातून आपल्या उमेदवारांचा जोरदार प्रचार केला होता.

'मतदान केंद्रावर दोन तास' मराठी निबंध Essay on Importance of Voting in Marathi

निवडणूकीचा दिवस

निवडणुकीच्या दिवशी सकाळपासूनच गोंधळ आणि तारांबळ उडाली होती. सकाळी ठीक आठ वाजता मतदान सुरू झाले. मतदान करण्यासाठी लोक मतदान केंद्रांकडे जाऊ लागले. दुपारी उर्वरित वेळेनंतर, मी देखील संध्याकाळी चारच्या सुमारास माझ्या घराजवळील मतदान केंद्रावर पोहोचलो.

मतदान केंद्राचे दृश्य

मतदान केंद्रापासून काही अंतरावर स्वयंसेवक आपापल्या पक्षांच्या निवडणुकीशी संबंधित कामात गुंतलेले होते. वेगवेगळ्या बाजूला पक्षाचे झेंडे फडफडत होते. वेगवेगळ्या पक्षांच्या निवडणुकांच्या खुणा देखील जागोजागी दिसू लागल्या. संपूर्ण वातावरण उत्साहाने भरलेले होते.

जसजशी वेळ गेला तसतसे मतदारांच्या रांगा अधिक लांबल्या. काही मुस्लिम महिलांनी मतदान करण्यासाठी बुरखा घातला होता. रिक्षामध्ये बसून काही वृद्ध आणि आजारी लोक आले होते. रांगेत सूट घातलेले माणसे आणि धोती परिधान केलेले मजूर लोकही उभे होते. मतदान केंद्रापासून थोड्या अंतरावर रिक्षा आणि टॅक्सीची रांग लागलेली होती. काही भेळपुरी वाले आणि फेरीवालेही स्वत: चे दुकान घेऊन रस्त्याच्या कडेला उभे होते. कडक पोलिस बंदोबस्त होता आणि प्रचारावर पूर्णपणे बंदी होती.

मतदान पद्धती

माझ्या लक्षात आले की, दरवेळी पाच-पाच मतदारांना मतदान केंद्रात प्रवेश देण्यात येत होता. प्रत्येक मतदाराला त्याचा क्रमांक दिलेला होता, मतदान केंद्रातील एका केबिनमध्ये जाऊन त्याच्या पसंतीच्या उमेदवाराला मत देण्यासाठी मतपत्रिका दिल्या जात होत्या. मतदान केंद्रावर जात असताना, अंगठ्या जवळील बोटावर शाईने चिन्हांकित केले जात होते. ते पाहता पाहता दीड तास निघून गेला. फक्त अर्धा तास शिल्लक होता. जेव्हा जेव्हा मतदान केंद्राभोवती गर्दी जमत असे तेव्हा पोलिस ताबडतोब ती पांगवत असत. संध्याकाळचे सहा वाजले होते. मतदानाची वेळ पूर्ण झाल्यानंतरही काही मतदार आले, पण त्या गरीबांना परत जावे लागले. हळूहळू लोक मतदान केंद्रापासून दूर जाऊ लागले. थोड्याच वेळातच संपूर्ण वातावरण शांत व निर्जन झाले. तो निवडणुकीचा दिवस किती लवकर गेला!

मतांचे मूल्य

मीही हळू हळू घरी परतलो. मतदान केंद्राच्या हालचालींमुळे मला एक नवीन प्रबोधन झाले. मतदान केंद्रावर मला वेगवगळया लोकांची वेगवेगळे रूपे दिसली आणि मला मतदानाचे मूल्य किती आहे याचे थेट ज्ञान मिळाले.

हे निबंध सुद्धा जरूर वाचावे :-

  • Saksharta che mahatva Essay | Saksharta che mahatva Nibandh | साक्षरतेचे महत्व निबंध मराठी.
  • My Favorite Fruit Essay Mango: The King of Fruits | माझे आवडते फळ आंबा मराठी निबंध
  • Maze avadte thikan Essay In Marathi | My favorite tourist spot | माझे आवडते पर्यटन स्थळ निबंध मराठी
  • माझे आवडते फूल गुलाब मराठी निबंध | Maze Avadte Ful Gulab Marathi Nibandh | My Favorite…

Marathi Essay

पेटलेली पणती घेऊन, पायाखालची वाट चालत जायची आहे, नवीन वाटांना पायदळी तुडवताना, रचलेल्या शब्दांच्या जोरावर आयुष्याचा वणवा करायचा आहे!!

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

HindiVyakran

  • नर्सरी निबंध
  • सूक्तिपरक निबंध
  • सामान्य निबंध
  • दीर्घ निबंध
  • संस्कृत निबंध
  • संस्कृत पत्र
  • संस्कृत व्याकरण
  • संस्कृत कविता
  • संस्कृत कहानियाँ
  • संस्कृत शब्दावली
  • पत्र लेखन
  • संवाद लेखन
  • जीवन परिचय
  • डायरी लेखन
  • वृत्तांत लेखन
  • सूचना लेखन
  • रिपोर्ट लेखन
  • विज्ञापन

Header$type=social_icons

  • commentsSystem

Marathi Essay on "The Importance of Time", "वेळेचे महत्व मराठी निबंध", "Veleche Mahatva Marathi Nibandh" for Students

Essay on The Importance of Time in Marathi language : In this article " वेळेचे महत्व मराठी निबंध ", " Veleche Mahatva Nibandh...

Essay on The Importance of Time in Marathi language : In this article " वेळेचे महत्व मराठी निबंध ", " Veleche Mahatva Nibandh in Marathi " for students of class 5, 6, 7, 8, 9, and 10.

Marathi Essay on " The Importance of Time ", " वेळेचे महत्व मराठी निबंध ", "Veleche Mahatva Marathi Nibandh"  for Students

Marathi Speech on "The Importance of Time", "वेळेचे महत्व मराठी निबंध", "Veleche Mahatva Marathi Nibandh" for Students

"कर्तव्या जे तत्पर नर

दृढ नियमित व्हावयास मन

घड्याळ बोले, आपुल्या वाचे

आला क्षण, गेला क्षण" 

काळाची गती ज्यांनी ओळखली त्या केशवसुतांनी वेळेचे महत्त्व किती अचूक जाणले ना?

जगात सगळ्यात नाशवंत; पण अत्यंत मौल्यवान आणि तरीही मोफत असे काय आहे?

वेळ ही जगातील सर्वांत नाशवंत गोष्ट आहे. एक क्षण वाया गेला तर तो परत मिळवता येत नाही. धनुष्याच्या सुटलेल्या बाणाप्रमाणे एकदा गमावलेला वेळ हातून गेला की गेलाच.

म्हणूनच वेळ ही आपल्याजवळची अतिशय मौल्यवान गोष्ट आहे. वेळेचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येकालाच उपलब्ध असलेला वेळ मोफत असतो. 

गरीब-श्रीमंत, तरुण-वृद्ध, स्त्री-पुरुष, भारतीय-जपानी अशा सर्वांनाच सारख्या प्रमाणात तो उपलब्ध असतो.

जीवनात यशस्वी होणारी माणसे आपल्या वेळेबद्दल फार जागरूक असतात, दक्ष असतात, सावध असतात.

'कल करे सो आज कर, आज करे सो अब।' हा वेळेच्या नियोजनाचा गायत्री मंत्र आहे.

आपल्याजवळ उपलब्ध असलेल्या वेळेचे व्यवस्थितपणे, कार्यक्षमतेने व जाणीवपूर्वक नियोजन केले तर आपल्या हातून बरीच चांगली कामे होतील. कारण वेळेबरोबर जो चालतो व वागतो त्याचेच चांगभले होते. 

मला वेळच नाही, असे काही लोक नकारात्मक बोलतात. त्यांची कष्ट, मेहनत करायची तयारी नसते. त्यांना नेहमी प्रत्येक गोष्ट विनासायास व सहजपणे हवी असते. वेळेचे नियोजन केले की, मनुष्य वेगवान होतो. माणसाच्या जीवनात वेळ आणि वेळ दाखवणारे घड्याळ फार महत्त्वाचे आहे.

वेळ कोणासाठीच थांबत नाही. विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे नियोजन करून आपल्या यशाची खात्री करून घ्यावी. आळस करणे, कुठलीही गोष्ट पुढे ढकलणे ही वृत्ती आपल्याला अपयशाकडे नेते. कोणतेही काम वेळेवर किंवा निर्धारित वेळेच्या पूर्वी केले तर प्रतिष्ठा. नावलौकिक वाढतो.

वेळेचे व्यवस्थापन करणे ही काळाची गरज आहे. कारण Time is Money!

हल्ली स्त्रिया उच्चविद्याविभूषित झाल्या आहेत. कार्यालयात त्या जबाबदारीची कामे करत असतात. अशावेळी घर-संसार आणि कार्यालय यांचा मेळ बसविण्यासाठी त्यांना कसरत करावी लागते. त्यावेळेस त्यांच्या वेळ व ऊर्जेची बचत करणारी फ्रीज, वॉशिंग मशीन, मिक्सरसारखी ही अत्याधुनिक साधने त्यांना मदत करतात. आपण आपल्याला व्यवसाय, छंद, अभ्यास, साधनाने जास्तीत जास्त वेळ कसा देऊ शकतो हे आपणच ठरवायचे असते. आपल्याला सिद्ध करून दाखवायचं असेल तर घड्याळाचे हातच आपल्या मदतीला धावतील, हे लक्षात घ्या. 

विद्यार्थी जीवनात तर वेळेचे महत्त्व किती आहे हे वेगळे सांगायला हवे का? 'क्षण त्यागे कुतो विद्या' या संस्कृत सुभाषितात विद्यार्थ्याने प्रत्येक क्षणाचा पुरेपूर फायदा घ्यायला हवा, असे सांगितले आहे. 

जे काही करायचे असेल ते आता, या क्षणाला.

Twitter

100+ Social Counters$type=social_counter

  • fixedSidebar
  • showMoreText

/gi-clock-o/ WEEK TRENDING$type=list

  • गम् धातु के रूप संस्कृत में – Gam Dhatu Roop In Sanskrit गम् धातु के रूप संस्कृत में – Gam Dhatu Roop In Sanskrit यहां पढ़ें गम् धातु रूप के पांचो लकार संस्कृत भाषा में। गम् धातु का अर्थ होता है जा...
  • दो मित्रों के बीच परीक्षा को लेकर संवाद - Do Mitro ke Beech Pariksha Ko Lekar Samvad Lekhan दो मित्रों के बीच परीक्षा को लेकर संवाद लेखन : In This article, We are providing दो मित्रों के बीच परीक्षा को लेकर संवाद , परीक्षा की तैयार...

' border=

RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0

  • 10 line essay
  • 10 Lines in Gujarati
  • Aapka Bunty
  • Aarti Sangrah
  • Akbar Birbal
  • anuched lekhan
  • asprishyata
  • Bahu ki Vida
  • Bengali Essays
  • Bengali Letters
  • bengali stories
  • best hindi poem
  • Bhagat ki Gat
  • Bhagwati Charan Varma
  • Bhishma Shahni
  • Bhor ka Tara
  • Boodhi Kaki
  • Chandradhar Sharma Guleri
  • charitra chitran
  • Chief ki Daawat
  • Chini Feriwala
  • chitralekha
  • Chota jadugar
  • Claim Kahani
  • Dairy Lekhan
  • Daroga Amichand
  • deshbhkati poem
  • Dharmaveer Bharti
  • Dharmveer Bharti
  • Diary Lekhan
  • Do Bailon ki Katha
  • Dushyant Kumar
  • Eidgah Kahani
  • Essay on Animals
  • festival poems
  • French Essays
  • funny hindi poem
  • funny hindi story
  • German essays
  • Gujarati Nibandh
  • gujarati patra
  • Guliki Banno
  • Gulli Danda Kahani
  • Haar ki Jeet
  • Harishankar Parsai
  • hindi grammar
  • hindi motivational story
  • hindi poem for kids
  • hindi poems
  • hindi rhyms
  • hindi short poems
  • hindi stories with moral
  • Information
  • Jagdish Chandra Mathur
  • Jahirat Lekhan
  • jainendra Kumar
  • jatak story
  • Jayshankar Prasad
  • Jeep par Sawar Illian
  • jivan parichay
  • Kashinath Singh
  • kavita in hindi
  • Kedarnath Agrawal
  • Khoyi Hui Dishayen
  • Kya Pooja Kya Archan Re Kavita
  • Madhur madhur mere deepak jal
  • Mahadevi Varma
  • Mahanagar Ki Maithili
  • Main Haar Gayi
  • Maithilisharan Gupt
  • Majboori Kahani
  • malayalam essay
  • malayalam letter
  • malayalam speech
  • malayalam words
  • Mannu Bhandari
  • Marathi Kathapurti Lekhan
  • Marathi Nibandh
  • Marathi Patra
  • Marathi Samvad
  • marathi vritant lekhan
  • Mohan Rakesh
  • Mohandas Naimishrai
  • MOTHERS DAY POEM
  • Narendra Sharma
  • Nasha Kahani
  • Neeli Jheel
  • nursery rhymes
  • odia letters
  • Panch Parmeshwar
  • panchtantra
  • Parinde Kahani
  • Paryayvachi Shabd
  • Poos ki Raat
  • Portuguese Essays
  • Punjabi Essays
  • Punjabi Letters
  • Punjabi Poems
  • Raja Nirbansiya
  • Rajendra yadav
  • Rakh Kahani
  • Ramesh Bakshi
  • Ramvriksh Benipuri
  • Rani Ma ka Chabutra
  • Russian Essays
  • Sadgati Kahani
  • samvad lekhan
  • Samvad yojna
  • Samvidhanvad
  • Sandesh Lekhan
  • sanskrit biography
  • Sanskrit Dialogue Writing
  • sanskrit essay
  • sanskrit grammar
  • sanskrit patra
  • Sanskrit Poem
  • sanskrit story
  • Sanskrit words
  • Sara Akash Upanyas
  • Savitri Number 2
  • Shankar Puntambekar
  • Sharad Joshi
  • Shatranj Ke Khiladi
  • short essay
  • spanish essays
  • Striling-Pulling
  • Subhadra Kumari Chauhan
  • Subhan Khan
  • Suchana Lekhan
  • Sudha Arora
  • Sukh Kahani
  • suktiparak nibandh
  • Suryakant Tripathi Nirala
  • Swarg aur Prithvi
  • Tasveer Kahani
  • Telugu Stories
  • UPSC Essays
  • Usne Kaha Tha
  • Vinod Rastogi
  • Vrutant lekhan
  • Wahi ki Wahi Baat
  • Yahi Sach Hai kahani
  • Yoddha Kahani
  • Zaheer Qureshi
  • कहानी लेखन
  • कहानी सारांश
  • तेनालीराम
  • मेरी माँ
  • लोककथा
  • शिकायती पत्र
  • हजारी प्रसाद द्विवेदी जी
  • हिंदी कहानी

RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5

Replies$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments, random$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts, /gi-fire/ year popular$type=one.

  • अध्यापक और छात्र के बीच संवाद लेखन - Adhyapak aur Chatra ke Bich Samvad Lekhan अध्यापक और छात्र के बीच संवाद लेखन : In This article, We are providing अध्यापक और विद्यार्थी के बीच संवाद लेखन and Adhyapak aur Chatra ke ...

' border=

Join with us

Footer Logo

Footer Social$type=social_icons

  • loadMorePosts

Essay Marathi

  • Privacy Policy
  • DMCA Policy

Get every types of Essays for students

अभ्यासाचे महत्व मराठी निबंध | Essay on Importance of Study in Marathi

 अभ्यासाचे महत्व मराठी निबंध | essay on importance of study in marathi.

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  अभ्यासाचे महत्व  मराठी निबंध बघणार आहोत. 

सुखार्थी चेत् त्यजेद् विद्यां विद्यार्थी चेत् त्यजेत् सुखम् ।

सुखार्थिनः कुतो विद्या कुतो विद्यार्थिनः सुखम् ।। 

संस्कृत भाषेला देववाणी म्हणतात. या भाषेतील सर्वात मोठा अनमोल ठेवा म्हणजे संस्कृत भाषेतले सुभाषितरत्न - भांडार. प्रत्येक सुभाषितात जीवनातल्या अमोल अनुभवाचे सार आहे. अनुभवावर आधारलेल्या भावनेचा आविष्कार आहे, सारासारविवेकाने मांडलेला प्रमाणबद्ध विचार आहे.

अशा अर्थपूर्ण सुभाषितापैकी एक सुभाषित वर दिले आहे. ज्याला विद्या मिळविण्याची इच्छा आहे त्याने 'सुखा'ची इच्छा धरू नये. आराम, झोप, चैन, गप्पाटप्पा, टीव्ही, नाटक, सिनेमा, क्रिकेट, टेबलटेनिस सारखे खेळ, या गोष्टीत जास्त वेळ घालविणाऱ्याला विद्या प्राप्त होणार नाही. 

ही सारी सुखे हवी असतील तर विद्येची आशा नको. विद्या हवी असेल तर या सुखांची आकांक्षा नको. दोन्ही गोष्टी साधणार नाहीत. इंग्रजीत म्हण आहे  You cannot have the cake and eat it too. पुष्कळ मुले विचारतील पण ही विद्या मिळवायलाच हवी का ? अभ्यास करायलाच पाहिजे का ? 

आजकाल बऱ्याच जणांना शिक्षण नसून दरमहा भरपूर पगार मिळताना दिसतो. बोरीबंदरवरचे हमालसुद्धा रोज वीस रुपयांपासून शंभर रुपयांपेक्षाही जादा रक्कम मिळवितात. पानाची गादी चालविणारेसुद्धा शेकडो रुपये मिळवितात ! ते कुठे अभ्यास करतात ?

असा विचार करण्यात आपण दोन चुका करीत आहोत. या साऱ्यांना विचारून पहा. आपण शिकू शकलो नाही याचे त्यांना अंतर्यामी फार दुःख आहे. आपल्या मुलाबाळांनी शिकावे यासाठी ते धडपडत असतात. केवळ पैसा मिळविला, खाणे, पिणे, कपडालत्ता मिळाला की माणूस सुखी होत नाही.

दुसरी चूक अशी की यांना काही अभ्यास करावा लागत नाही हा आपला चुकीचा समज आहे. पानाच्या गादीवर बसणाऱ्यालासुद्धा पानांच्या जाती, सुपारी, तंबाखूचे प्रकार, रोजचे बदलते बाजारभाव, गि-हाईकांच्या आवडीनिवडी वगैरे अनेक गोष्टींचा अभ्यास करावा लागतो, तेव्हा धंद्यात यश मिळते.

लहान वयात आपल्याला अनेक गोष्टी शिकायच्या असतात. मोठेपणी जगात वावरताना लहानपणी मिळविलेले शिक्षणच उपयोगी पडते. मातृभाषा, राष्ट्रभाषा, इंग्रजीसारखी आंतरराष्ट्रीय भाषा वगैरे. गणित, शास्त्रे यासारखे नित्य उपयोगी पडणारी शास्त्रे, 

आपल्या राष्ट्राचा व संस्कृतीचा इतिहास , आपल्या परिसराचा व जगाचा भूगोल या केवळ पुस्तकी विषयांचाच नव्हे तर अर्थशास्त्र, सामान्य ज्ञान (General knowledge) लोकव्यवहार, संभाषण कला, हिशेब मांडणी वगैरे गोष्टींचा अभ्यास विद्यार्थ्याला भावी काळात उपयोगी पडतो. 

सर्वात मुख्य म्हणजे कोणत्याही गोष्टीचा विचार करताना परिस्थितीचा व विषयाचा अभ्यास करून त्याबद्दल योग्य निर्णय घेण्याची शिस्त माणसाला लागते व मग माणसास 'अशक्य' काहीच वाटत नाही. तुकाराम महाराजांच्या शब्दात सांगायचे तर 

असाध्य ते साध्य करिता सायास । 

कारण अभ्यास तुका म्हणे।

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद

 भाषण मराठी - निबंध, भाषणे, उपयुक्त माहिती आणि बरेच काही

  • जीवन चरित्र
  • ज्ञानवर्धक माहिती
  • पक्षी माहिती
  • प्राणी माहिती

गुरुचे/शिक्षकांचे महत्व मराठी निबंध | essay on importance of teacher in marathi

गुरु चे महत्व निबंध | शिक्षकांचे महत्व | guru che mahatva | essay on importance of teacher in marathi

essay on importance of playing in marathi

गुरुचे महत्व मराठी निबंध | essay on importance of teacher in marathi

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर:। 

गुरु: साक्षात् परंब्रह्म तस्मै श्री गुरवे नम:। 

संस्कृत भाषेतील हा श्लोक सर्वांचाच तोंडपाठ आहे. या श्लोकात गुरूंचा महिमा व गुरूंची महती गायली आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनात गुरूचे महत्व अनन्यसाधारण असते. गुरुचे जीवनातील स्थान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. गुरु शिष्याच्या दुर्गुणांना दूर करून त्याच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश निर्माण करतात. ज्या व्यक्तीला एका चांगल्या गुरूचा सहवास लाभला नाही त्याचे जीवन अंधकारमय असते. गुरु आपणास जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवतात. आजच्या युगात गुरूला शिक्षक म्हणूनही संबोधले जाते. शिक्षक आपल्या शिक्षणाच्या मदतीने व्यक्ती, समाज आणि राष्ट्राची निर्मिती करतो. त्यांच्या शिक्षणामुळेच विद्यार्थ्यात आत्मविश्वास निर्माण होतो. आणि आयुष्यात काहीतरी मोठे ध्येय प्राप्त करण्यासाठी त्याला प्रेरणा मिळते.

शिक्षक एका सुंदर आरशाप्रमाणे असतात. ज्यामध्ये व्यक्ती आपल्या व्यक्तित्वाची ओळख करून घेतो. शिक्षण ही अशी मजबूत शक्ती आहे जिच्या मदतीने आपण समाजाला सकारात्मकतेकडे वळवू शकतो. आणि हे शिक्षण प्रदान करण्यामागे शिक्षकाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. बालकाला सर्वात आधी शिक्षण आई -वडिलांकडून दिले जाते. आई हीच त्याला चालणे बोलणे शिकवते. म्हणून आईला बालकाचा पहिला गुरु म्हटले जाते. जेव्हा बालक 5-6 वर्षाचा होतो तेव्हा पहिल्यांदा त्याची शिक्षकांशी भेट होते.

शिक्षक विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक असतात. जीवनातील कठीण मार्गावर विद्यार्थी भटकू नये म्हणून शिक्षक नेहमी प्रयत्न करीत असतात. कमी वयातील विद्यार्थ्याचे जीवन ओल्या माती प्रमाणे असते. त्या वयात शिक्षक एका कुंभार प्रमाणे आपल्या हातांनी विद्यार्थ्यांच्या जीवनाला मजबुती प्रदान करतात. येणाऱ्या भविष्यासाठी ते विद्यार्थ्याला तयार करतात. शिक्षकांच्या मेहनतीमुळेच कोणी डॉक्टर, इंजिनियर, पायलट, वकील, सैनिक इत्यादी बनतात. शिक्षक आपल्या विद्यार्थ्याला योग्य व वाईट गोष्टींमधील फरक सांगतात. शिक्षक शिष्टाचार, धैर्य, सहनशीलता इत्यादी गुणांनी जीवन जगायला शिकवतात.

शिक्षक आपल्याला शिस्तीचा धडा देतात. याशिवाय वेळेचे योग्य नियोजन कसे करावे याबद्दल देखील ते आपल्याला मार्गदर्शन देतात. विद्यार्थी जीवनात वेळेचे महत्व फार आहे. चांगल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाने वेळेचा सदुपयोग करता येतो. शिक्षक विद्यार्थ्यांत नेतृत्वाचे गुण विकसित करतात. शिक्षक कधीही साधारण नसतो, एका शिक्षकांच्या हातात प्रलय आणि निर्माण दोन्ही असतात. 

विद्यार्थ्याचे संपूर्ण भविष्य शिक्षकाच्या हाती असते. परंतु प्रत्येक शाळा कॉलेजमधील शिक्षक योग्य आणि नैतिक मूल्यांना वाढविण्यासाठी प्रयत्न करणारे असतीलच असे नाही. अनेक शाळा कॉलेज मध्ये शिक्षक फक्त पैशांसाठी विद्यार्थ्यांना शिक्षित करीत असतात. अशा पद्धतीने पैशांच्या मागे धावणारे शिक्षक विद्यार्थ्यांच्या करिअरला योग्य दिशा देऊ शकत नाहीत. भ्रष्ट शिक्षकांकडून शिकलेले विद्यार्थी भविष्यात भ्रष्ट नेता, डॉक्टर, वकील इत्यादी बनतात. 

म्हणून शिक्षकाचे महत्त्व लक्षात ठेवण्यासोबतच आई वडील तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांची जबाबदारी आहे की त्याने आपल्यासाठी योग्य आणि शिक्षणासाठी समर्पित असलेल्या शिक्षकांची निवड करायला हवी. आज समाजात अनेक शिक्षक प्रामाणिकपणे आपले कार्य करीत आहेत परंतु त्यांना योग्य पगार दिला जात नाही आहे. ज्यामुळे पैशांच्या समस्येने ते निराश झाले आहेत. अशा होतकरू शिक्षकांना शासनाने योग्य आर्थिक मदत पुरवायला हवी. कारण कोणत्याही राष्ट्राच्या निर्माण मध्ये शिक्षक अतिशय महत्त्वाचा घटक आहे. म्हणून त्यांच्यासाठी योग्य सुविधा उपलब्ध करून देणे आपण सर्वांचे कार्य आहे.

तर मित्रांनो ह्या लेखात आम्ही आपल्याला  importance of teacher in marathi |  गुरु चे महत्व निबंध मराठी  हा निबंध दिला आहे. आपणास हा मराठी निबंध कसा वाटला कमेन्ट करून नक्की कळवा धन्यवाद.

  • माझे आवडते शिक्षक निबंध
  • आदर्श विद्यार्थी निबंध
  • अभ्यास कसा करावा ?

2 टिप्पण्या

essay on importance of playing in marathi

you are doing great works. thanks

Very good essay

  • Birthday Wishes in Marathi

Contact form

Kamala Harris has put the Democrats back in the race

IMAGES

  1. खेळाचे महत्त्व वर मराठी निबंध Essay On Importance Of Sports In Marathi

    essay on importance of playing in marathi

  2. खेळाचे महत्त्व वर मराठी निबंध Essay On Importance Of Sports In Marathi

    essay on importance of playing in marathi

  3. Essay on my favourite game badminton in marathi language

    essay on importance of playing in marathi

  4. माझा आवडता खेळ क्रिकेट निबंध Cricket Essay in Marathi इनमराठी

    essay on importance of playing in marathi

  5. Hockey Marathi nibandh

    essay on importance of playing in marathi

  6. Essay On Maza Priya Khel Badminton In Marathi

    essay on importance of playing in marathi

VIDEO

  1. मराठी निबंध।माझा आवडता खेळ कबड्डी।Marathi Essay।My Favorite Game Kabbadi|

  2. ALL THE IMPORTANCE FROM THE MARATHI TEXTBOOK| MARATHI STD 10th

  3. Essay on Diwali in Marathi

  4. Who started Punctuations in Marathi? Incredible Marathi Episode-5

  5. Marathi (Essay Writing) . How to write best essays in Marathi

  6. मी पाहेलेली जत्रा ll मराठी निबंध ll MARATHI ESSAY #essaywriting #marathi #marathieassy

COMMENTS

  1. खेळाचे महत्त्व वर मराठी निबंध Essay On Importance Of Sports In Marathi

    जीवनात हास्याचे महत्त्व वर मराठी निबंध; खेळाचे महत्त्व वर मराठी निबंध Essay on Importance Of Sports in Marathi (300 शब्दात). शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि भावनिक पातळीवर खेळांमुळे ...

  2. निबंध : खेळाचे महत्त्व

    काही मैदानी खेळ म्हणजे फुटबॉल, हॉकी, व्हॉलीबॉल, बेसबॉल, क्रिकेट ...

  3. जीवनात खेळाचे महत्त्व मराठी निबंध

    तुम्हा सर्वान साठी जीवनात खेळाचे महत्त्व मराठी निबंध लिहिला आहे (khelache mahatva essay in marathi) . या निबंध मध्ये खेळाचे आपल्या जीवनात काय महत्व आह

  4. [व्यायामाचे जीवनातील महत्त्व] मराठी निबंध

    1) व्यायामाचे महत्त्व निबंध | vyayamache mahatva in marathi. (250 शब्द) मनुष्य तेव्हाच सुखी राहू शकतो जेव्हा त्याचे शरीर निरोगी आणि तंदुरुस्त असेल. स्वस्थ ...

  5. आपल्या जीवनातील खेळाचे महत्व

    आपल्या जीवनातील खेळाचे महत्व - Importance of Sports in Marathi. खेळ खेळण्याचे फायदे - Advantages of Playing Games.

  6. खेळाचे महत्व मराठी निबंध

    2. Khelache mahatva in marathi: मित्रांनो आजच्या या लेखात आपण खेळांचे महत्व पाहणार आहोत. जगात कोणताही व्यक्ति असो त्याने कधी न कधी कोणता न कोणता खेळ ...

  7. शाळेचा वार्षिक क्रिडादिवस निबंध मराठी

    शाळेचा वार्षिक क्रिडादिवस निबंध मराठी - School Sports Day Essay in Marathi. पुढे वाचा: शाळेचा पहिला दिवस निबंध मराठी. शाळा नसती तर मराठी निबंध. शाळा बंद ...

  8. 100+ मराठी विषयावरील निबंध

    वेगवेगळ्या विषयांवर Marathi Nibandh lekhan करायला सांगितले जाते, म्हणूनच आम्ही येथे देत आहोत 100+ मराठी निबंध विषय. हे सर्व निबंध मराठी भाषेतील ...

  9. Essay on Importance of Sports in Education

    Essay 2. Essay on Importance of Sports in Education. Both Tagore and Gandhiji have written extensively about the need for the all-round development of the child. Merely being good at one's studies is not enough. The body of the child, which houses the mind, is also of equal importance, because a sound mind dwells only in a sound body.

  10. निबंध : खेळाचे महत्त्व

    रविवार, 4 फेब्रुवारी 2024. Choose your language; हिन्दी; English; தமிழ்; मराठी

  11. योगाचे महत्व निबंध मराठी, Essay On Yoga in Marathi

    योगाचे महत्व मराठी निबंध, Essay On Yoga in Marathi. योग ही एक प्राचीन कला आहे जी मन आणि शरीर यांना जोडते. हा एक व्यायाम आहे जो आपण आपल्या शरीरातील ...

  12. Essay on importance of playing in Marathi language

    Essay on importance of playing in Marathi language Get the answers you need, now! homie5520 homie5520 14.04.2020 India Languages Secondary School answered Essay on importance of playing in Marathi language See answer Advertisement

  13. Essay on Importance of Sports for Students

    500+ Words Essay on Importance of Sports. First of all, Sport refers to an activity involving physical activity and skill. Here, two or more parties compete against each other. Sports are an integral part of human life and there is great importance of sports in all spheres of life. Furthermore, Sports help build the character and personality of ...

  14. वेळेचे महत्व मराठी निबंध । Importance of Time Essay in Marathi

    दहा ओळींमध्ये वेळेचे महत्व मराठी निबंध (Essay on Importance of Time in Marathi in 10 lines) १. वेळ ही आपल्याला मिळालेली अमूल्य देणगी आहे, म्हणून वेळ कधीच वाया जाऊ ...

  15. निसर्गाचे महत्व मराठी निबंध, Essay On Nature in Marathi

    तर हा होता निसर्गाचे महत्व मराठी निबंध. मला आशा आहे की आपणास निसर्गाचे महत्व मराठी निबंध हा लेख (essay on nature in Marathi) आवडला असेल.

  16. Essay in Marathi : विज्ञानाचे महत्त्व : विज्ञानाचे मानवासाठी काय

    - Essay in Marathi: The importance of science: Let's find out what is the importance of science for human beings Essay Marathi KIds Zone Marathi मंगळवार, 3 सप्टेंबर 2024

  17. Mahanagar Palika

    Mahanagar Palika | BMC Bharti 2024 | Marathi and English Grammar | Important PYQs/MCQs By Neha MamIn this video, we cover english grammar Important Previous ...

  18. 'मतदान केंद्रावर दोन तास' मराठी निबंध Essay on Importance of Voting in

    'मतदान केंद्रावर दोन तास' मराठी निबंध Essay on Importance of Voting in Marathi. Published on: February 1, 2021 by Marathi Essay.

  19. Marathi Essay on "The Importance of Time ...

    Marathi Essay on "The Importance of Time", "वेळेचे महत्व मराठी निबंध", "Veleche Mahatva Marathi Nibandh" for Students. 0 0 Thursday 8 October 2020 2020-10-08T12:24:00-07:00 Edit this post.

  20. Essay on Importance of Study in Marathi

    अभ्यासाचे महत्व मराठी निबंध | Essay on Importance of Study in Marathi. नमस्कार मित्र ...

  21. [वाचनाचे महत्व] वाचाल तर वाचाल निबंध मराठी

    2) वाचनाचे महत्व निबंध | vachanache mahatva in Marathi. वाचन ही एक बहुमूल्य सवय आहे. ज्या व्यक्तीला आयुष्यात यश व आत्मसंमान प्राप्त करायचं आहे त्यांनी ...

  22. Importance Of Money Essay In Marathi

    Importance Of Money Essay In Marathi:- पैसा ही जीवनातील सर्वात मूलभूत गरज आहे, ज्याशिवाय माणूस त्याच्या दैनंदिन जीवनातील मूलभूत गरजा पूर्ण करू शकत नाही.

  23. Welcome to Tuesday Fellowship With Tr. John Cw.

    welcome to tuesday fellowship with tr. john cw..02/04/2024

  24. गुरुचे/शिक्षकांचे महत्व मराठी निबंध

    2. गुरु चे महत्व निबंध | शिक्षकांचे महत्व | guru che mahatva | essay on importance of teacher in marathi. essay on importance of teacher in marathi : मित्रांनो आपल्या संस्कृतीत गुरूला ईश्वराचे स्थान ...

  25. Trump v Harris: The Economist's presidential election prediction model

    Our forecast shows the Democrats are back in the race

  26. Harris explains in exclusive CNN interview why she's shifted her

    Vice President Kamala Harris on Thursday offered her most expansive explanation to date on why she's changed some of her positions on fracking and immigration, telling CNN's Dana Bash her ...